Satish Bhangarathआयुष्य एक विना अन सूर भावनांचे ,
गा धुंद होवून तुम्ही संगीत नवीन वर्षाचे .....
श्रीखंड पुरी रेशमी गुढी
लिंबाचे पान नव वर्ष जाओ छान....
तुम्ही आणि तुमच्या सर्व कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ....
सतीश हनुमंत भांगरथ ठाणे
Satish Bhangarath♥ आईचे प्रेम ♥
जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, .............
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल !!
बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत यायची काय गरज होती ??
... more♥ आईचे प्रेम ♥
जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, .............
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल !!
बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत यायची काय गरज होती ??
... पण ....... आई
आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस, माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू नाही शकला का :) ♥ less
November 26, 2010
Satish Bhangarath♥ आईचे प्रेम ♥
जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, .............
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल !!
बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत यायची काय गरज होती ??
... more♥ आईचे प्रेम ♥
जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, .............
दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन जाता आली का ?
ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग ह्याला कळेल !!
बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत यायची काय गरज होती ??
... पण ....... आई
आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस, माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू नाही शकला का :) ♥ less
November 26, 2010
Satish Bhangarathदाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही
आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मना... moreदाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही
आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात
संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तर्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं
कवी - सुधीर मोघे less